Monday, October 27, 2014

स्वरूपानुसंधान




 स्वरूप म्हणजे स्वत:चे रूप आणि ते जाणणे म्हणजे स्वरूपज्ञान अथवा  आत्मज्ञान

 स्वरूपानुसंधान ..म्हणजे मी या स्फुरणा मागे असलेले चैतन्य हे माझे स्वरूप आहे हे जाणून त्या जाणिवेशी सतत सलग्न राहणे ,सुरवातीला सोहम हा मंत्र अनुसंधानासाठी वापरला असता सो म्हणजे ते परमात्मतत्व आणि अहं म्हणजे मीच आहे अशी धारणा उपयोगी पडते .श्वासा सोबत केलेले हे  अनुसंधानअधिक  उपयोगी ठरते .ते अवघड वाटत असेले तर  कुठल्याही देवाचे नाम घेतले अरी चालेल परंतु ते नाम म्हणजे त्या ध्यान काळातील माझे शुद्ध स्वरूप आहे हे ध्यानात ठेवावे , त्या मुळे ध्यान करतांना आपण कुण्या देवाकडे जात आहोत वा तो देव आपल्याकडे येत आहे अश्या भावनेपेक्षा आपण आपल्या नित्य अनुभवाच्या मी कडे अधिकाधिक जवळ  जात स्वत;ची नवी ओळख  करून घेतो असे नाही केले  तर   नेहमी स्वत: पासून दूर असलेल्या देवाच्या कल्पनेत अन तो आपल्याला येवून भेटेन या प्रतीक्षेत जीवन संपून  जाईल.

थोडक्यात मी या स्फुरणामागे असलेले चैतन्य हे माझे स्वरूप आहे .मंत्र सहित ध्यान करीत आपण स्वरूपाच्या अधिक जवळ येणे अपेक्षित  आहे म्हणजे मन माझ्या अस्तित्वात आत्मस्फुरणात राहणेअपेक्षित आहे  त्यावेळी इतर कुठलीही कल्पना करीत बसू नये

स्वामी माधवानंदाच्या (पुणे ) प्रवचनाच्या आधारे

Sunday, May 25, 2014

जपमाळेचे जप करण्याविषयी कोणते शास्त्र संकेत आहेत?


  परम पूज्य सद्गुरू श्री. वासुदेव वामन बापट गुरुजींच्या कृपाशिर्वादाने व प्रेरणेंने –
( हरि ओम. || श्री. गुरूदेव दत्त.||)
जपमाळेचे जप करण्याविषयी कोणते शास्त्र संकेत आहेत?
अंगीरसस्मृतिमध्ये म्हटले आहे की, ' विना दर्भैश्च यत् कृत्यं यत् च दानं विनोदकम् | असंख्या तु यत् जप्तम तत् सर्वं निष्फलं भवेत् || अर्थात - ' कुश (दर्भ) रहित धर्मानुष्ठान, उदकरहित दान व संख्यारहित जप निष्फळ ठरतात.' संख्या गणनासाठी माळेची परमावश्यकता असते. नामधारी शीख ग्रन्थिलमाला, निहंग शीखलोहमाला, मुस्लिम साधक तसबी आणि ख्रिश्चन साधक रोझरी अशा माळांच्या साहाय्याने जप करतात. प्रत्येक पंथोपपंथात जप माळेचे महत्व अनन्य साधारण आहे.
ह्यामागे महत्वाची तीन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे जप माळेमुळे साधकास आपली जप संख्या किती झाली व आणखी किती जप करावयाचा आहे ह्याचा काटेकोर अंदाज येतो; त्यामुळे त्याच्याकडून आपोआपच समय नियंत्रण होते. दुसरे कारण म्हणजे जपमाळेसाठी तुलसी, रुद्राक्ष, कमलाक्ष, भद्राक्ष ह्यांसारख्या वनस्पतीजन्य पदार्थांचा स्फटिक , प्रवाळ ह्यांसारख्या रत्नांचा आणि सुवर्णादी धातूंचा उपयोग केला जातो. त्यामुळे पवित्र आणि विविध गुणधर्मांनी युक्त अशा वस्तूंचा अंगुली सारख्या अतिसंवेदनशील अवयवांना सातत्याने होणारा स्पर्श आरोग्यास हितकारक ठरतो.
परिणामात: त्यांपासून शारीरिक व मानसिक लाभ होतो. तिसरे व महत्वाचे कारण म्हणजे ' ईश्वर: सर्व भूतानां ह्रिद्देशे अर्जुन तिष्ठति | भ्रामयन् सर्वभुतानि यंत्रा रूढानि मायया || ( भगवत गीता - अ. १८ श्लोक ६१) - अर्थात , ' प्रत्येक जिवाच्या हृदयात ईश्वराचा चिरवास असतो. जपाच्या वेळी अंगठ्याचा इतर अंगुलींना सातत्याने स्पर्श होऊन एक विलक्षण विद्द्युत उर्जा निर्माण होते व ती धमनीद्वारा हृदयस्थीत चक्रास प्रभावित करते. हृदयस्थित चक्र प्रभावित झाल्यामुळे इतस्तत: भरकटणार्या मनाचे हृदयस्थ ईश्वराकडून नियमन होते व जपाच्या वेळी मन आपोआप एकाग्र होऊ लागते.' विशिष्ट कार्य सिध्दीसाठी जप करताना विशिष्ट मण्यांची माळ वापरली जाते. त्यानुसार सामान्यपणे; आचारशुध्दिसाठी तुलसीची, परमार्थसिध्दीसाठी
रुद्राक्षाची, मन:शुध्दिसाठी कमलाक्षाची (पद्माक्षाची) , मनोरथसिध्दीसाठी भद्राक्षाची,
पुत्रप्राप्तीसाठी पुत्रवंतीची, शीलसंवर्धनासाठी स्फटिकाची, तसेच अंगीवीरत्व येण्यासाठी व धनप्राप्तीसाठी प्रवाळाची माळ वापरावी. जपमालेसाठी वापरण्यात येणार्या विविध पध्दतींविषयी गुरूचरित्र ग्रंथात म्हटले आहे की , केवळ बोटांनी मोजून जप केल्यास एकपट, अंगुलिपर्वांनी म्हणजेच करमालेने जप केल्यास दहापट, शंखमण्यांनी शतपट, प्रवालामध्ये सहस्त्रपट, स्फटीक मण्यांनी दहसहस्त्रपट, मोत्यांच्या मण्यांनी लक्षपट, पद्माक्ष मण्यांनी दशलक्षपट, सुवर्ण मण्यांनी कोटीपट तर दर्भास गाठी देऊन केलेल्या मण्यांनी तसेच रुद्राक्ष मण्यांच्या माळेने अनंतपट फळ लाभते. ह्यांतील पटसंख्या ही प्रत्यक्ष जपसंख्येस अनुलक्षून नाही, तर त्याद्वारे माळेचे उत्तरोत्तर श्रेष्ठत्व सुचवणे हे गुरूचरित्रकारांना अभिप्रेत आहे.
तंत्रसारग्रंथात म्हटले आहे की, ' पद्माक्षैर् विहिता माला शत्रूणां नाशिनी मता | कुशग्रंथिमयी माला सर्व पापप्रणाशिनी || पुत्रजीवफलै: क्ल्रुप्ता कुरुते पुत्रसंपदम् | प्रवालैर विहिता माला प्रयच्छेत् पुष्कलं धनम् || - अर्थात, ' पद्माक्ष (कमलाक्ष) मण्यांची माला शत्रूनाश करते, दर्भग्रंथीमाला पापनाश करते, पुत्रवंती मण्यांची माला पुत्रप्राप्ती करवून देते तर प्रवालामुळे विपुल धन प्राप्त होते.'
केवळ भक्ती हाच उद्देश समोर ठेवून जपसाधना करणार्या वैष्णव साधकाने तुलसीमाला, शैव साधकाने भद्राक्षमाला, गाणपत्य साधकाने हरिद्रा मण्यांची माला , शाक्त साधकाने कपर्दिका (कवड्या) मण्यांची माला वापरण्याविषयी त्या-त्या पंथांच्या तंत्रमार्गीयांचा आग्रह असतो. तथापि, ह्या बाबतीत दूराग्रह न बाळगता आपल्या कामनेस अनुकूल अशी माला वापरणे हे केव्हाही इष्ट ठरते. करमालेचे फळ तुलनात्मक दृष्ट्या अल्प असले तरी करमालेचे साधन ( उपाधन) व संभार अत्यल्प असतो. त्यामुळे घराबाहेर फुरसतीच्या वेळी अवडंबर टाळून इतरांच्या लक्षातही न येऊ देता आपण जप करू शकतो.
जपाच्या वेळी उजव्या हाताच्या मध्यमेच्या मध्यपेरावर माला ठेवून अंगठयाने तिचे मणी आपल्याकडे ओढवेत असा सर्वसाधारण नियम असून त्यावेळी करण्यात येणारा जप हा उपांशू अर्थात पुटपुटत करावयाचा असतो. ज्यावेळी मानस अर्थात मनोमन जप करावयाचा असेल त्यावेळी मणीमाला अनामिकेच्या मध्यपेरावर आणि वाचिक अर्थात मोठ्याने जप करावयाचा असेल तर ती तर्जनीच्या मध्यपेरावर ठेवून अंगठयाने मणी आपल्याकडे ओढावेत असा शास्त्रसंकेत आहे. जप करताना मणी एकमेकांवर आपटून आवाज झाल्यास तो जप व्यर्थ होतो. त्यामुळे माळेचे मणी योग्य अंतर राखून सुतामध्ये गाठवून घ्यावेत. जप करताना गोमुखी वापरावी वा माळ वस्त्राने झाकून घ्यावी. जपामध्ये मेरुमणी येताच माळ पालटून घ्यावी; मेरुमण्याचे उल्लंघन करू नये. तथापि, चुकून मेरुमणी ओलांडला गेलाच तर सहा प्राणायाम करावेत. जपाच्या वेळी अपानादी वायूविकार घडल्यास आचमन करावे वा उजव्या कानास दक्षिणहस्तस्पर्श करावा. नंतर पुन्हा पहिल्यापासून जप करावा. तसेच माळ नकळत हातातून खाली पडल्यास पुन्हा पहिल्यापासून जप करावा. जप करताना कोणत्याही दृश्य कारणावाचून
जपमाला तुटून पडल्यास ते अरिष्टसूचक समजले जाते. अरिष्ट परिहारार्थ महामृत्युंजयाचा जप करावा. त्यावेळी प्रथम ' मालास्फूटनसूचितसकलारिष्ट परिहारार्थं त्र्यंबकमिती मंत्रस्य अष्टोत्तरशत / सहस्त्र / अयुत / अयुतचतूष्टय - जपमहं करीष्ये || असा संकल्प करावा.
हा जप किती करावा ह्याविषयी काटेकोर नियम नसला तरी सामन्यात: ' अपमृत्यू
परिहारार्थं अयुत चतूष्टयम्' ह्या वचनानुसार चाळीस हजार जप करावा. पण माळेचा धागा किंवा सूत कच्चे झालेले असेल तर तारतम्य वापरुन संकल्पातील उल्लेखानुसार
जपसंख्या कमी करता येते. एका व्यक्तीने एकच ठराविक माळ वापरावी. दुसर्या व्यक्तीची माळ कधीही वापरु नये. जपमाला हाती घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. जप झाल्यावर माळेला पुनश्च वंदन करावे. जपमाळ नेहमी एखाद्द्या चांगल्या पितळी डबीत ठेवावी, जमिनीवर अस्ताव्यस्त पडू देऊ नये. एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसर्याला देता येत नाही. परंतु गुरू आपल्या शिष्याला ती देऊ शकतात. त्याचप्रमाणे मृत व्यक्तीची जप माळ स्मृतिचिन्ह म्हणून जतन करता येते. अशा तर्हेने गुरूंकडून प्राप्त झालेल्या अथवा मृत व्यक्तीची आठवण म्हणून असलेल्या माळेचा उपयोग जपासाठी मात्र करता येत नाही.
|| इदं न मम् ||
   

Sunday, May 11, 2014

||●|| मनीषा पंचकम् ||●|| आदि जगद्गुरु शंकर

||●|| मनीषा पञ्चकम् ||●||
!! चाण्डाल वेशधारी भगवान् विश्वनाथ और श्रीश्रीमदाद्यशंकराचार्य संवाद - एक गूढ़ आध्यात्मिक रहस्य !!
एक बार यतिवर शंकर अपने शिष्यों के साथ मध्याह्नकालीन कृत्य करने गंगा जी
की ओर जा रहे थे. ग्रीष्म ऋतु की प्रचण्डता अपनी चरमसीमा पर थी. सभी
प्राणी गर्मी से व्याकुल थे. सभी प्राणी भीषण ताप से बचने के लिए
सुरक्षित स्थानों में चले गये थे. मछलियों ने भी जल के भीतर शरण ले रखी
थी. ऐसे समय में शंकर ने एक चाण्डाल देखा, जिसने अपने चार भयावह कुत्तों
से मार्ग घेर रखा था.
उसे देखते ही शंकर ने उच्च स्वर से कहा, "दूर हटो,
दूर हटो." उनकी बात सुनकर चाण्डाल अपने स्थान से तनिक भी टस से मस न हुआ,
बल्कि शंकर से कहने लगा, "हे महात्मन्, आप उपनिषद् के सैकड़ों वाक्यों
द्वारा ब्रह्म और जीव की अभिन्नता प्रतिपादन करते हैं. एक और तो आप कहते
हैं कि एक ही अद्वितीय ब्रह्मा है, वह ब्रह्मा, सत्, चित्, आनंद,
अद्वितीय, दोषरहित, असंग, सत्यबोध, अखण्ड, सुखरूप, आकाश के समान व्यापक
और निर्लेप है, और दूसरी ओर उस प्रत्यगभिन्न ब्रह्मा में आप भेद की
कल्पना करते हैं. यह महान् आश्चर्य की बात है. हे विद्वान्, आपने यह कहा
`दूर हटो.' तो इससे आप देह से हटाना चाहते हैं अथवा देही से?
यह शरीर
अन्नमय कोश के अन्तर्गत माना गया है, क्योंकि यह अन्न से परिपुष्ट होता
है. अन्न से ही सभी के शरीर पुष्ट होते हैं. ऐसी दशा में एक अन्नमय शरीर
दूसरे अन्नमय शरीर से किस प्रकार भिन्न है?
इस शरीर के अन्तर्गत स्थित
जीवात्मा हमारे समस्त क्रिया-कलापों का द्रष्टा एक है, भिन्न नहीं. ऐसी
स्थिति में एक साक्षी चेतन दूसरे साक्षी चेतन से अभिन्न है. साक्षी में
नानात्व नहीं है, वह एक और अद्वितीय है. क्या आप ऐसे अद्वैत-~वादियों के
लिए प्रत्यागत्मा के विषय में भेद समझना शोभनीय है? गंगाजल तथा मदिरा में
प्रतिबिम्बित सूर्य में क्या किसी प्रकार भेद है? सूर्य के प्रतिबिम्ब
भिन्न हो सकते हैं, पर बिम्बरूप सूर्य तो एक ही है. ठीक इसी भाँति
प्रत्येक शरीर में स्थित साक्षी और द्रष्टा आत्मा एक ही है. हे मुनिवर,
इन दोनों में आप किसे हटाने की इच्छा करते हैं? आप शास्त्रज्ञ संन्यासी
हैं, देवताओं और विद्वानों द्वारा पूजनीय और वंदनीय हैं. फिर भी आपके साथ
यह झमेला लगा हुआ है कि `मैं पवित्र ब्राह्मण हूँ और तुम चाण्डाल हो, अत:
दूर हटो'. यह आपका मिथ्या आग्रह कैसा?
आप समस्त शरीरों में स्थित एवं
अशरीरी पुराण, पुरुष की अवहेलना कर रहे हैं. आप सबको अद्वैत आत्मतत्त्व
उपदेश करते हैं. पर ऐसे विज्ञ पुरुष भी अनादि अज्ञान की महिमा से वंचित
नहीं हैं. तभी तो अचिन्त्य, अव्यक्त, अन्नन्त, आद्य, उपाधिशून्य अपने
चिरूप आत्मा को भुलाकर हाथी के कान के समान प्रत्यक्ष सिद्ध
क्षणभंगुर, चंचल शरीर की अहंभावना कर रह हैं.
क्या आप ऐसे अद्वैतज्ञानी
के लिये इस प्रकार की भेद-~भावना शोभनीय है? जिस प्रकार अज्ञान के कारण
रस्सी में सर्प का भ्रम हो जाता है, उसी प्रकार मिथ्या ज्ञान से चिरूप
ब्रह्मा में नाम-रूपात्मक समस्त प्रचंच सत्य के समान दिखलाई पड़ते हैं ।
मोक्षदायिनी ब्रह्मविद्या को प्राप्त करने पर भी, आपके ह्रदय में इस
प्रकार की तुच्छ भावना क्यों उत्पन्न हो रही कि `मैं ब्राह्मण हूँ, तुम
चाण्डाल हो.' महान् आश्चर्य की बात है कि उस मायावी परमात्मा के विशाल
इन्द्रजाल में आप महान् पुरुष भी फँस रहे हैं. "
ऐसा कह कर चाण्डाल चुप हो गया. अब आचार्य शंकर संदेह में पड़ गये कि यह
चाण्डाल है अथवा चाण्डाल के वेष में कोई अन्य महान् पुरुष? अत: उदारमना,
सत्यनिष्ठ शंकर ने उससे कहा, "हे प्राणियों में श्रेष्ठ, आपके वचन
युक्तियुक्त और सारगर्भित हैं. आपका कथन सर्वथा सत्य है. आप आत्मज्ञानी
हैं. उपनिषद् सभी जानते हैं, इन्द्रियों को जीतने वाले व्यक्ति इसका मनन
करते हैं तथा अपने अन्त:करण को आत्मा में नित्य रमण कराते हैं. इस प्रकार
श्रवण, मनन, निदिध्यासन होने पर भी, वे अपनी बुद्धि भेदरहित नहीं कर
पाते. जिस दृढ़बुद्धि पुरुष की दृष्टि सम्पूर्ण विश्व आत्मरूप से
प्रकाशित हो रहा है, वह चाहे ब्राह्मण हो अथवा चाण्डाल हो, वह वन्दनीय
है, यह मेरी दृढ़ निष्ठा है. जो चैतन्य विष्णु, शिव आदि देवताओं में
स्फुरित हो रहा है, वही चैतन्य कीड़े-मकोड़े क्षुद्र जन्तुओं तक में
स्फुरित हैं. जिसको ऐसी बुद्धि और ऐसी निष्ठा है कि `वह चैतन्य मैं हूँ",
यह दृश्य जगत् नहीं, वह चाण्डाल भले ही हो, पर वह मेरा गुरु है. संसार के
विविध विषयों के अनुभव करते समय, जहाँ-जहांॅ ज्ञान उत्पन्न होता है,
वहाँ-वहांॅ समस्त उपाधियों से रहित मैं ही विद्यमा न हूँ. मुझसे भिन्न कोई
भी पदार्थ नहीं है, ऐसी जिसकी बुद्धि है, वह पुरुष मेरा गुरु है.
आचार्य शंकर ने जिन श्लोकों से चाण्डाल वेशधारी विश्वनाथ महोदय शंकर की
स्तुति की, वे `मनीषापंचक' नाम से प्रसिद्ध हैं. इनकी संख्या पाँच है और
प्रत्येक श्लोक के अन्त में `मनीषा' शब्द आता है, इसलिये इन्हें `मनीषा'
पंचक' कहा गया है ।
||●|| मनीषा पंचकम् ||●||
उदारमना... सत्यनिष्ठ आचार्य शंकर कहते हैं...
जग्रत्स्वप्न्सुषुप्त­िषु स्फुत्तारा या संविदुज्ज्रुम्भ्ते
या ब्रह्मिदिपिपीलिकान्त­्त्नुश
ु प्रोता जगत्साक्षिणी ।
सैवाहं न च दुश्यवास्त्विती दृढप्रज्ञापि यस्यास्ति चेत
चन्दलोअस्तु स तु द्विजोअस्तु गुरुरित्येषा मनीषा मम ॥ १ ॥
"हे प्राणियो में श्रेष्ठ ! आपके वचन युक्तियुक्त और सारगर्भित हैं
| आपका कथन सर्वथा सत्य है | आप आत्मज्ञानी हैं | उपनिषद
सभी जानते हैं, इन्द्रियो को जीतने वाले इसका मनन करते हैं और अपने
अंत:करण में आत्मा को नत्य रमण कराते हैं | जिस दृढबुद्धि पुरुष
कि दृष्टि में सम्पूर्ण विश्व आत्मरूप से प्रकाशित हो रहा है... वह
चाहे ब्राह्मण हो अथवा चांडाल हो, वह वन्दनीय है... यह मेरी दृढ
निष्ठा है | जो चैतन्य विष्णु, शिव आदि देवताओं में स्फुरित
हो रहा है... वही चैतन्य कीड़े-मकोड़े क्षुद्र जन्तुओ तक में
स्फुरित है | जिसकी ऐसी बुद्धि और निष्ठा है कि " मैं चैतन्य हू" ,
यह दृश्य जगत नहीं, वह चांडाल भले ही हो, पर वह मेरा गुरु है"... ||१||
ब्रह्मैवाह्मिदम जगच्च सकलं चिन्मत्रिविस्तारितं
सर्वं चैताद्विध्य्या त्रिगुनायोशेषं मया कल्पितम ।
इथं यस्य दृढा मतिः सुखतरे नित्ये परे निर्मले
चन्दलोअस्तु स तु द्विजोअस्तु गुरुरित्येषा मनीषा मम ॥ २ ॥
"मैं ब्रह्म ही हू... चेतन मात्र से व्याप्त यह समस्त जगत भी ब्रह्मरूप
ही है | समस्त दृष्यजाल मेरे द्वारा ही त्रिगुणमय अविद्या से
कल्पित है | सत्य, निर्मल पर सुख रूप में जिसकी ऐसी दृढ बुद्धि है...
वह चांडाल हो अथवा द्विज हो, वह मेरा गुरु है"... ||२||
शास्वन्न्स्वरमेवा विश्वमखिलं निश्चित्य वाचा गुरोः
नित्यं ब्रह्म निरंतरं विमृशता निव्याज्शान्तात्मना ।
भूतं भावि च दुष्क्रुतं प्रदहता संविन्मये पावके
प्ररब्धाय समर्पितं स्वव्पुरित्येशा मनीषा मम || ३ ||
" जिसने अपने गुरु के वचनों से यह निश्चित कर लिया है
कि परिवर्तनशील यह जगत अनित्य है, जो अपने मन को वश में करके शांत
आत्मना है, जो निरंतर ब्रह्म चिंतन में स्थित है, जिसने परमात्म
रुपी अग्नि में अपनी सभी भूत और भविष्य कि रहती वासनाओं को दहन
कर लिया है और जिसने अपने प्रारब्ध का क्षय करके देह को समर्पित
कर दिया है... वह चांडाल हो अथवा द्विज हो, वह मेरा गुरु है"... ||३||
या तियार्न्ग्नार्देव्ता­भिराह्
मित्यांतः स्फुटा गृह्यते
यभ्दासा हृदयाक्ष्देहविश्या भांति स्वतोअचेतनाः ।
तां भास्यैः पिहितार्क्मंदाल्निभा­ं स्फूर्ति सदा भावयन
योगी निवृत्मंसो हि गुरुरित्येषा मनीषा मम ॥ ४ ॥
सर्प आदि तिर्यक, मनुष्य देवादि द्वारा "अहम्" मैं ऐसा गृहीत
होता है | उसी के प्रकाश से स्वत: जड़, हृदय, देह और विषय भाषित होते
हैं | मेघ से आवृत सूर्य मंडल के समान विषयों से आच्छादित उस
ज्योतिरूप आत्मा कि सदा भावना करने वाला आनंदनिमग्न
योगी मेरा गुरु है... ऐसी मेरी मनीषा है"... ||४||
यात्सौख्याम्बुधिलेश्­लेशत इमे श्कद्यो निव्रुता
याच्चित्ते नितरां प्रशान्त्कालने लब्ध्वा मुनिनिर्व्रुतः ।
यस्मिन्नित्यासुखाम्ब­ुधाऊ गलित्धिब्रह्मैव न ब्रह्मविद
यः कश्सित्सा सुरेंद्रव्न्दित्प्दो­ नूनं मनीषा मम ॥ ५ ॥
"प्रशांत काल में एक योगी का अंत:करण जिस परमानंद
कि अनुभूति करता है... जिसकी एक बूँद मात्र इन्द्र आदि को तृप्त और
संतुष्ट कर देती है, जिसने अपनी बुद्धि को ऐसा परमानंद सागर में
विलीन कर लिया है... वह मात्र ब्रह्मविद ही नहीं... स्वयं ब्रह्म है...
वह अति दुर्लभ... जिसके चरणों के वन्दना देवराज भी करते हैं... वह
मेरा गुरु है... ऐसी मेरी मनीषा है"... ||५||
आत्मा में आचार्य शंकर कि ऐसी अपूर्व निष्ठा देखकर भगवान्
आशुतोष शिव उनपर अत्यंत प्रसन्न हुए | उन्होंने अपने चांडाल वेश
को छोड़ दिया | भगवान् चंद्रमौलेश्वर अस्थ्मुर्ती में
चारो वेदों को धारण किये हुए प्रकट हुए... भगवान् शिव के इस
अष्टमूर्ति रूप को देखकर आचार्य शंकर भय, भक्ति, विनय, धैर्य और
हर्ष के भाव से भर गए | उन्होंने भावपूर्ण शब्दों में भगवान् शिव
कि स्तुति करनी प्रारम्भ कि, " हे शम्भो! देह बुद्धि से मैं
आपका दास हू | हे त्रिलोचन ! जीव बुद्धि से मैं आपका अंश हू | शुद्ध
बुद्धि से आत्मविचार करने पर आप ही सब कुछ हैं | ऐसी अवस्था में
मैं आपसे रंच मात्र भी भिन्न नहीं हूँ
| हे सर्वात्मन !
सभी शास्त्रों के द्वारा यह निश्चित किया गया है, यही मेरा ज्ञान
है | अद्वैत्ज्ञान के प्रतिपादक शास्त्र धन्य है... परन्तु ऐसे
शास्त्रों से भी क्या, यदि गुरु-कृपा न हो | गुरु-कृपा से
भी क्या लाभ यदि शिष्य के अंत:करण में ज्ञान उत्पन्न न करे |
यदि उस ज्ञान से परम तत्त्व का बोध नहीं हुआ, तो ऐसा ज्ञान
भी शुन्यवत ही है | वह परम तत्त्व मुझसे भिन्न नहीं है | मैं ही परम
तत्त्व हू | इसी ज्ञान में आश्चर्यमय बुद्धि कि समाप्ति होती है |"
ऐसा कहते कहते आचार्य शंकर भाव-विभोर हो गए... उन्होंने सजल
नेत्रों से भगवान् शिव को साष्टांग प्रणाम किया |
आचार्य शंकर के ज्ञान और भक्ति पर भगवान् शंकर अत्यंत प्रसन्न और
संतुष्ट हुए... उन्होंने शंकर से कहा, " वत्स... तुमने मेरे शिव तत्त्व
कि प्रत्यक्षानुभूति कर ली है... तुमने हमारी पदवी प्राप्त कर
ली है... मैंने तुम्हारे ब्रह्मज्ञान कि परीक्षा ले ली | हे तपोधन !
तुमने प्रज्ञा के परम उत्कर्ष को प्राप्त कर लिया है... हे श्रेष्ठ !
तुम और बादरायण व्यास मुझे समान रूप से प्रिय हैं... अत: तुम
भी व्यास के समान ही मेरे अनुग्रह के पात्र बनो... वेदव्यास ने
सभी वैदिक मंत्रो का विभाजन किया और ब्रह्मसूत्र कि रचना की |
तुम्हे ब्रह्मसूत्र पर नवीन भाष्य लिखना है... वह भाष्य श्रुतियो के
द्वारा पुष्ट हो और गंभीर तर्कों से युक्त हो...
तुम्हारा लिखा भाष्य अत्यधिक प्रतिष्ठित और गौरवपूर्ण होगा...
मोहरूपी अन्धकार को दूर करने के लिए सूर्य के समान
तेजस्वी शिष्यों को भिन्न-भिन्न प्रदेशो में वेदान्त धर्म
का पालन करने के लिए नियुक्त करो... और तत्पश्चात कृतकार्य होकर
मुझ ही में विलीन हो जाओ |"
भगवान् विश्वनाथ ने आचार्य शंकर को इस प्रकार निर्देश दिया और
अपने अमोघ आशीष से उन्हें कृतकृत्य किया !!!
!!*!!ॐ नमः शिवाय !!*!!
भगवान् आदि जगद्गुरु शंकर के श्री चरणों में शत कोटि प्रणाम…
||●|| ॐ श्री जगद्गुरुभ्यो नमः ||●||
|| जय श्री राम ||

Friday, March 14, 2014

सोऽहं ध्यान आणि सोऽहं भजन- स्वामी मकरंदनाथ



आत्मदीप - स्वामी मकरंदनाथ

सद्गुरूंचा उपदेश ‘ते अक्षय, अविकारी सच्चिदानंद परमात्मतत्त्व आणि तू एक आहात,’ ‘तत्त्वमसि’ असा असतो. शिष्याने सद्गुरूंचा हा उपदेश ‘मी देह-मन-बुद्धी नसून तो परमात्माच मी’ या सोऽहं भावाने श्रद्धापूर्वक ग्रहण करायचा असतो. या उपदेशाच्या प्रचितीसाठी सद्गुरू ध्यानाची साधना सांगतात.

नित्याची गुरुपदिष्ट सोऽहं ध्यानाची बैठक झाल्यावर सोऽहं भजनाचा अभ्यास जरूर करावा.

अनुग्रहाच्या वेळी सद्गुरूंकडून ध्यानसाधनेची प्रक्रिया नीट समजावून घेतली पाहिजे आणि त्यानंतर नियमितपणे ध्यानसाधना करणे आवश्यक आहे. ध्यानाच्या गुरूपदिष्ट प्रक्रियेत किंचितसुद्धा बदल होऊ नये, ही सद्गुरूंची अपेक्षा असते. त्यामुळे जेव्हा अनुग्रह होतो तेव्हा जिवाचे कान करून शिष्याने सद्गुरूंचा उपदेश आणि साधना ऐकावी, समजून घ्यावी. सद्गुरूंचा उपदेश ‘ते अक्षय, अविकारी सच्चिदानंद परमात्मतत्त्व आणि तू एक आहात,’ ‘तत्त्वमसि’ असा असतो. शिष्याने सद्गुरूंचा हा उपदेश ‘मी देहमनबुद्धी नसून तो परमात्माच मी’ या सोऽहं भावाने श्रद्धापूर्वक ग्रहण करायचा असतो. या उपदेशाच्या प्रचितीसाठी सद्गुरू ध्यानाची साधना सांगतात.
ध्यानाची प्रक्रिया सांगताना सद्गुरू सोऽहं भावासह दीर्घ श्‍वास घ्यायला सांगतात. जीवरूपाने असलेला ‘मी’ नाभिस्थानी असून, नाभिकमलापासून ‘सो’ असे श्‍वासाबरोबर म्हणत चिदाकाशात परमात्म्याला भेटायला निघालेला आहे. मध्यमेतून; म्हणजे सुषुम्ना नाडीतून खोल श्‍वास घ्यायचा. श्‍वासाबरोबर नाभिस्थानापासून चिदाकाशात सो शब्दाच्या आलंबनासह पोहोचल्यावर तो श्‍वास क्षण-दोन क्षण रोधून धरायचा. नंतर श्‍वास सोडत असताना परमात्मस्वरूप झालेला मी चिदाकाशातून ‘हं’ म्हणत आपल्या मूळ ठिकाणी; म्हणजे नाभिस्थानी परत येतो आहे, असा भाव धरायचा. मध्यमेतूनच हा श्‍वासदेखील सोडायचा आहे. ध्यानकाळी सुरूवातीला असे सोऽहंच्या आलंबनासहित ५ ते १0 दीर्घ श्‍वास घ्यायचे आहेत. त्यानंतर श्‍वास क्षणभर थांबवणे व सोडणे, ध्यानामध्ये अनिर्बंध काळापर्यंत दीर्घ श्‍वास घेणे ही प्रक्रिया अभिप्रेत नाही. चिदाकाशात सोऽहं भावाने थांबायचे आहे. आज्ञाचक्रापाशी विचार उठलाच तर त्याकडे आतून अलिप्ततेने, साक्षीत्वाने पाहायचे आहे. चिदाकाशात विचारांकडे साक्षित्वाने पाहताना श्‍वास नैसर्गिक पद्धतीने चालू राहावेत. साक्षित्वाच्या अभ्यासाने मनाचे अमन होते आणि पुढे गुरूकृपेने आत्मस्वरूपाचा प्रत्यय साधकाला येतो. हे झाले सोऽहं ध्यान.
सोऽहं ध्यान व सोऽहं भजन यात थोडा फरक आहे. सोऽहं भजनामध्ये श्‍वास घेताना ‘सो’ आणि सोडताना ‘हं’ असे आलंबन मनातल्या मनात धरायचे. अगदी साधा श्‍वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. सोऽहं भजनाच्या वेळी मध्यमेतून दीर्घ श्‍वास अभिप्रेत नाही. श्‍वास घेतल्यावर चिदाकाशात थांबायचेही नाही. आपण आत्मरूप आहेात, अशा भावाने सहज चाललेल्या श्‍वासावर सोऽहंचे आलंबन धरायचे. सोऽहं भजनामुळे ध्यानाच्या मुख्य बैठकीत आपोआप गोडी वाढते. ध्यान उत्तम होऊ लागते. सोऽहं भजनामुळे आपण देहमनाचा साक्षी, कर्मापासून अलिप्त असून, सच्चिदानंद परमात्मा आहोत, असा भाव दृढ होतो. नित्याची गुरुपदिष्ट सोऽहं ध्यानाची बैठक झाल्यावर ज्या कोणाला शक्य असेल त्या साधकाने अशा प्रकारे सोऽहं भजनाचा अभ्यास जरूर करावा. ध्यानाव्यतिरिक्त वेळेत सोऽहं भावाचे चिंतनही करावे. अशा वेळेस कधी आपण रामरूप अशा भावनेने केलेले नामस्मरणही खूप लाभदायी ठरते. सोऽहं भावना प्राप्त करून देण्यास असे नामस्मरण उपयुक्त असते. शेवटी सर्व साधनांचा उद्देश आपण सच्चिदानंद परमात्मा आहोत, हा बोध जीवाला व्हावा असाच आहे.
त्यामुळे ध्यानाने, सोऽहं भजनाने, तसेच भक्तिपूर्वक केलेल्या नामस्मरणाने जीवाने सोऽहं बोध प्राप्त करावा; हेच खरे.
(लेखक नाथ संप्रदायातील स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालविणारे आध्यात्मिक अधिकारी आहेत.)

Sunday, January 19, 2014

Thoughts

"Thoughts come and go but they are not you. You are the one who is experiencing them. So what you are trying to do, is first to create a certain sense of distance from thinking. Thinking is like an obsession – it has superimposed itself on you. Firstly, you create a certain distance and next, through this distance you can have an angle to actually perceive who you are."