नामस्मरण माहित नाही असा माणूस भारतात सापडणे शक्य नाही .इथल्या मनामनाला,कणाकणाला
ते माहीत आहे.आणि प्रत्येक सश्रद्ध माणूस ते यथाशक्ती करतो.मग मला त्यात बद्दल
अधिक काय लिहिण्यासारखे आहे.अर्थातच काहीच नाही .पण मला कळलेला आणि आवडलेला नामस्मरणावरचा
अभ्यास मी इथे मांडणार आहे .स्वान्तसुखाय..तुलसी राम कथा .या भूमिकेतून.
No comments:
Post a Comment